प्रेम हे सांगून होत नसत...
मित्रानो ते झाल्यावरच कळत असत..
दोन जीवांना जोडणारा तो
एक नाजूक धागा असतो...
दोन हृदयांची स्पंदने एकमेकांना
ऐकवणारा एक भाव असतो...
प्रेमाची परिभाषाच खूप वेगळी असते...
दोन शब्दात ती कधीच समजत नसते ....
म्हणूनच प्रेम हे असच असत
पण ते खूप खूप सुंदर असते.
माझ्याकडे कारण नाही की,तू मला का आवडतेस.....माझ्याकडे प्रुफ नाही की,मी तुझ्यावर प्रेम करतो.....माझ्याकडे माप नाही की,मी तुझ्यावर इतका विश्वास ठेवतो.....माझ्याकडे फक्त एवढेचंआहे की,शेवटच्या श्वासापर्यंत मीतुझाच आहे.....हे ठाम सांगू शकतो.....!!!
तुझाच-बालाजी
Jina saha ch sajna tu vasda ae, das kiven rokan ohna saha nu, mukki nai udeek tere aan de, kive takkno hat ja rahan nu, rokan bathere par nahi rukde hanju hauke hawawan nu, pata nahi kihdi chandri nazar laggi, mere sohne sajjre chawan nu, rab kare kiyamat howe te tu awe phir seh lau sab sjawan nu..
आयुष्य थोडसच असावं.....
पण.....
आपल्या माणसाला ओढ लावणारं असावं,
आयुष्य थोडंच जगावं.....
पण.....
जन्मो-जन्मीचं प्रेम मिळावं,
प्रेम असं द्यावं की......
घेणा-याची ओंजळ अपुरी पडावी,
मैत्री अशी असावी की.....
स्वार्थाचंही भान नसावं,
आयुष्य असंजगावं की......
मृत्यूने ही म्हणावं,
"जग अजून, मी येईन नंतर.....!!
खुप खुप वाटतं केव्हा तरी,
धावत तुझ्या जवळ यावं,
तुला घट्ट मिठीत घेऊन,
प्रेमाने बहूपाशात कवटाळावं.....
खुप खुप वाटतं केव्हा तरी,
मी येताच तु गोड हसावं,
माझ्या नजरेला नजर भिडवून,
i love u शोन्या म्हणावं.....
खुप खुप वाटतं केव्हा तरी,
तु माझ्याशी खुप भांडावं,
पुन्हा ते भांडण मिटवून,
मला प्रेमाने sorry बोलवं.....
खुप खुप वाटतं केव्हा तरी,
तु नेहमी माझ्या जवळ असावं,
माझ्याशी वेडे वाकडे बोलून,
माझ्यावर हक्काने रागवावं.....
खुप खुप वाटतं केव्हा तरी,
तु मला नेहमी भेटायला यावं,
आणि आल्यानंतर मी जाते रे म्हणण्याच,
खोटं खोटं नाटक करावं.....
खुप खुप वाटतं केव्हा तरी,
तु माझ्याशी खुपकाही बोलावं,
माझ्याशी बोलता बोलता,
तु स्वतःलाच माझ्यात विसरावं.....
खुप खुप वाटतं केव्हा तरी,
तुझं माझं एक छोटसं घर असावं,
त्या घरट्या फक्त तु आणि मी,
आपण दोघेच सोबत रहावं.....
खुप खुप वाटतं केव्हा तरी,
तु माझ्या प्रेमात अखंड बुडावं,
मला पुर्णपणे गुंतवून तुझ्यात,
माझ्यात फक्त तुच उरावं.....
त्याने मला विचारलं की
खरच आवडते ती तुला ?
जेव्हा तू एकटाच असतो
वेड लावते का जिवाला ?
मी हलकेच हसलो तेव्हा
अन् उत्तर दिलं मी त्याला
अरे, माझा प्रत्येक श्वास
तिच्यासाठी आसुसलेला
अरे मग तू विचार ना तिला
त्याने अनाहूत सल्ला दीला
का वाट पाहतो रे तू संधीची
करुनच टाक एकदा फैसला
थोडासा हळवा झालो तेव्हा
आवाजही थोडा ओला झाला
म्हटलं, अस नसतं रे मित्रा
इथे जीव तिच्यात गुंतलेला
अगदी असंच काही नाही मित्रा
की ती माझी सखी व्हायला हवी
जगाच्या पाठीवर कुठेही राहो
फक्त ती सुखात राहायला हवी..!!!!
गुरुजीः बंड्या तु शाळेत
कशाला येतोस....?
.
.
.
.
.
.
.
बंड्याः विद्यासाठी गुरुजी..
.
.
.
.
.
.
.
गुरुजीः मग तु वर्गात
का झोपला होतास.....
.
.
.
.
.
.
.
.
बंड्याः काय गुरुजी एकदम सोपं आहे
अहो आज विद्या आली नाही म्हणुन
झोपलो होतो गुरुजी.......P. P.P.P.
अनेक जण भेटतात..
खूप जण आपल्या जवळ येतात
आणि दुरावतात ही…
अनेक जन आपल्याला शब्द देतात
आणि विसरतात ही…
सूर्यास्ता नंतर स्वताःची सावलीही दूर जाते.. शेवटी आपण एकटेच असतो
आणि..
सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी
वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या दुनियेपेक्ष्या खरी आहे, पण मात्र स्वप्नातली माझी दुनियाच बरी आहे, जिथे प्रेम असते, तो असतो, मन माझे नेहमी हसते जिथे, म्हणूनच मला आवडते नेहमी राहायला तिथे.... शुभ रात्री ..
जे तुला हि न कळले, जे मला हि न कळले, ते आपल्या नयनांना कळले... अबोल प्रेम हे आपले, आज सार्या जगाला कळले.... फुलणाऱ्या आपल्या प्रेमाला, आज सार्या जगाने पाहिले... अन कळत नकळतच, आपल्या या मैत्रीच्या नात्याला, प्रेमाचे नाव जुळले...अजय इंगळे